Dam Water Storage : बीड-लातूर-धाराशिव जिल्ह्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. मांजरा धरणातील पाणी पातळी आता ३५ टक्क्यांवर पोहोचली असून, एकूण ६१ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. ऑगस्टमधील पावसामुळे धरणात सतत पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे वर् ...
Dharashiv Dam Water : मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे धाराशिव जिल्ह्यातील प्रकल्प भरतील अशी आशा होती, मात्र, मृग व आर्द्रा कोरडे गेल्याने पाणीसाठा ४० टक्क्यांवरच स्थिर आहे. सीना-कोळेगाव ५० टक्क्यांवर, मांजरा मात्र २५ टक्क्यांवरच आहे. खरीप हंगाम ...
Marathawada Dam Water : मे महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे मराठवाड्यातील धरणांत पाण्याचा साठा वाढला आहे. शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी दिलासादायक बातमी ठरते आहे. जाणून घेऊयात मराठवाड्यात किती पाणीसाठा उपलब्ध आहे. (Marathawada Dam Water) ...
Manjara Dam Water : अवकाळी पावसाने (Unseasonal Rains) धरणातील पाणीसाठ्याला दिला मोठा दिलासा. धनेगावमधील मांजरा धरणात ३.२४ दलघमी पाणीसाठा वाढल्याने सिंचनासाठी पुरेशा पाण्याची निर्भरता वाढली आहे. वाचा सविस्तर (Manjara Dam Water) ...
Manjara Canal : लातूरमधील मांजरा प्रकल्पाचा उजवा कालवा पुन्हा फुटला असून, हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले असून, प्रशासनाच्या हलगर्जीपणावर सवाल उपस्थित होत आहेत. वाचा सविस्तर (Manjara Canal) ...
मांजरा धरणातून लातूर शहर, व लातूर औद्योगिक वसाहत, अंबाजोगाई, केज, धारूर, कळंब या शहरासह 20 पाणीपुरवठा योजनेमार्फत 63 गावांना या प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. ...
Manjara Dam : उन्हाची तीव्रता वाढली असून, मांजरा धरणातील (Manjara Dam) पाणी झपाट्याने कमी होत आहे. दरम्यान, डाव्या आणि उजव्या कालव्यातून उन्हाळी पिकांची (summer crops) एक पाळी करण्यात आली. ...