लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मणिपूर हिंसाचार

Manipur Violence Latest news

Manipur violence, Latest Marathi News

Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. 
Read More
"राहुल गांधी हे शांततेचे मसिहा नाहीत...", मणिपूर दौऱ्यावरून अमित मालवीय यांचा हल्लाबोल  - Marathi News | amit malviya attacked rahul gandhi after fir for manipur visit said he is not messiah of peace | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राहुल गांधी हे शांततेचे मसिहा नाहीत...", मणिपूर दौऱ्यावरून मालवीय यांचा हल्लाबोल 

राहुल गांधी आजपासून दोन दिवसांच्या मणिपूर दौऱ्यावर आहेत. यावरून भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

राहुल गांधी मणिपूरमध्ये दाखल; पोलिसांनी अडवला ताफा, पुढे सुरक्षित नसल्याचा दावा - Marathi News | MP Rahul Gandhi enters Manipur; The police stopped the convoy, claiming that it was not safe to go ahead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी मणिपूरमध्ये दाखल; पोलिसांनी अडवला ताफा, पुढे सुरक्षित नसल्याचा दावा

राहुल गांधी यांचा ताफा बिष्णुपूर जिल्ह्यात थांबवण्यात आला आहे. ...

राहुल गांधी मणिपूरला भेट देणार, आतापर्यंत हिंसाचारात १२० जणांना जीव गमवावा लागला - Marathi News | rahul gandhi congress manipur violence kc venugopal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी मणिपूरला भेट देणार, आतापर्यंत हिंसाचारात १२० जणांना जीव गमवावा लागला

काँग्रेस नेते राहुल गांधी २९ ते ३० जून या कालावधीत मणिपूर दौऱ्यावर असणार आहेत. ...

मणिपूरमध्ये आर्मी झाली सक्रीय! फुटीरतावाद्यांचे १२ बंकर, मोर्टार, आईडी केले उध्वस्त - Marathi News | Army has become active in Manipur! 12 bunkers of separatists, mortars, ID destroyed after Violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये आर्मी झाली सक्रीय! फुटीरतावाद्यांचे १२ बंकर, मोर्टार, आईडी केले उध्वस्त

लष्कर कारवाईसाठी गेले असता त्या त्या गावातील गावकरी, महिला या उग्रवाद्यांना वाचवत आहेत. तरीही प्रसंगावधान राखून लष्कर कारवाई करत आहे. ...

मणिपूर: शेकडो मृतदेहांचा खच पडला असता, जर सैन्याने माघार घेतली नसती - Marathi News | Case in point! In Manipur Violence, the army retreated after only seizing the weapons of the attackers, or... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूर: शेकडो मृतदेहांचा खच पडला असता, जर सैन्याने माघार घेतली नसती

प्रसंगाचे भान राखून सुरक्षा दलांनी योग्य निर्णय घेतल्याने पुढील अनर्थ टळला. मणिपूरमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून भीषण हिंसाचार सुरु आहे. या हिंसाचारात आतापर्यंत १०० जणांचा मृत्यू झाला आहे. ...

केंद्र मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणार नाही - Marathi News | Center will not impose President's Rule in Manipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणार नाही

मागील ५० दिवसांपासून सुरू असलेल्या वांशिक हिंसाचारात १०० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ...

"मणीपूर सांभाळायला अमित शहा खंबीर, मोदींनी जाण्याची गरज नाही" - Marathi News | "Amit Shah is determined to take care of Manipur, there is no need for Modi to go", Devendra Fadanvis on uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मणीपूर सांभाळायला अमित शहा खंबीर, मोदींनी जाण्याची गरज नाही"

राज्यात गेल्या काहि दिवसांपासून ठाकरे आणि फडणवीस यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. ...

महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचा भाजप सरकारचा कुटील डाव; नाना पटोलेंचा आरोप - Marathi News | BJP government's plan to make Manipur of Maharashtra Allegation made by Nana Patole | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचा भाजप सरकारचा कुटील डाव; नाना पटोलेंचा आरोप

राज्यातील ज्वलंत प्रश्नावरून लक्ष हटविण्यासाठी दंगली पेटवण्याचा प्रयत्न. ...