Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. Read More
Narendra Modi Speech in Rajya Sabha: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मणिपूरच्या (Manipur Violence) मुद्द्यावर आज राज्यसभेत सविस्तर भाष्य केलं. तसेच मणिपूरमधील सध्याच्या परिस्थितीबाबत देशवासीयांना माहिती दिली. ...
मणिपूर हिंसाचाराबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी एक उच्चस्तरीय बैठक बोलावली, ज्यामध्ये लष्कर प्रमुख आणि आयबी प्रमुखांसह अनेक उच्चपदस्थ अधिकारी सहभागी झाले होते. ...
मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या सरकारी बंगल्याजवळील राज्य सचिवालय संकुलाच्या इमारतीला शनिवारी संध्याकाळी भीषण आग लागली. अशी माहिती पोलिसांनी दिली. ...
Manipur CM Convoy Attack: मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील वाहनताफ्यावर कांगपोकपी जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांनी साेमवारी सकाळी केलेल्या हल्ल्यात एक सुरक्षा कर्मचारी जखमी झाला. ...