लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मणिपूर हिंसाचार

Manipur Violence Latest news, मराठी बातम्या

Manipur violence, Latest Marathi News

Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. 
Read More
मणिपूर: शेकडो मृतदेहांचा खच पडला असता, जर सैन्याने माघार घेतली नसती - Marathi News | Case in point! In Manipur Violence, the army retreated after only seizing the weapons of the attackers, or... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूर: शेकडो मृतदेहांचा खच पडला असता, जर सैन्याने माघार घेतली नसती

प्रसंगाचे भान राखून सुरक्षा दलांनी योग्य निर्णय घेतल्याने पुढील अनर्थ टळला. मणिपूरमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून भीषण हिंसाचार सुरु आहे. या हिंसाचारात आतापर्यंत १०० जणांचा मृत्यू झाला आहे. ...

केंद्र मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणार नाही - Marathi News | Center will not impose President's Rule in Manipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणार नाही

मागील ५० दिवसांपासून सुरू असलेल्या वांशिक हिंसाचारात १०० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ...

"मणीपूर सांभाळायला अमित शहा खंबीर, मोदींनी जाण्याची गरज नाही" - Marathi News | "Amit Shah is determined to take care of Manipur, there is no need for Modi to go", Devendra Fadanvis on uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मणीपूर सांभाळायला अमित शहा खंबीर, मोदींनी जाण्याची गरज नाही"

राज्यात गेल्या काहि दिवसांपासून ठाकरे आणि फडणवीस यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. ...

महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचा भाजप सरकारचा कुटील डाव; नाना पटोलेंचा आरोप - Marathi News | BJP government's plan to make Manipur of Maharashtra Allegation made by Nana Patole | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचा भाजप सरकारचा कुटील डाव; नाना पटोलेंचा आरोप

राज्यातील ज्वलंत प्रश्नावरून लक्ष हटविण्यासाठी दंगली पेटवण्याचा प्रयत्न. ...

"मणिपूर हिंसाचारावर सर्वपक्षीय बैठक तेव्हा बोलावली आहे, जेव्हा...", राहुल गांधींंनी सुनावले - Marathi News | Congress leader Rahul Gandhi has criticized that even though Home Minister Amit Shah has called an all-party meeting on Manipur violence, there is no Prime Minister Narendra Modi in the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मणिपूर हिंसाचारावर सर्वपक्षीय बैठक तेव्हा बोलावली आहे, जेव्हा...", गांधींंनी सुनावले

Manipur Violence : मणिपूरमधील स्थिती पाहता केंद्र सरकारने यावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.  ...

"पंतप्रधानांनी कुठेही जावे, पण देशातील अंतर्गत स्थितीचा बंदोबस्त करावा" - Marathi News | "The Prime Minister should go anywhere, but he should settle the internal situation in the country.", Sharad pawar on Manipur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"पंतप्रधानांनी कुठेही जावे, पण देशातील अंतर्गत स्थितीचा बंदोबस्त करावा"

राष्ट्रवादीचे प्रमुख आणि सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशातील भाजप सरकारवर टीका केली.    ...

भाजपाच्या 9 आमदारांनी मोदी सरकारविरोधात लिहिलं पत्र; 8 जणांनी दुसऱ्या दिवशी मारली पलटी - Marathi News | Manipur Violence manipur nine bjp mlas write to modi saying people lost faith in cm biren singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाच्या 9 आमदारांनी मोदी सरकारविरोधात लिहिलं पत्र; 8 जणांनी दुसऱ्या दिवशी मारली पलटी

Manipur Violence : पंतप्रधान मोदी अमेरिकेला रवाना होण्याच्या एक दिवस आधी दिलेल्या निवेदनात आमदारांनी म्हटलं आहे की, सध्या सरकार आणि प्रशासनावर विश्वास उरलेला नाही. ...

'मन की बात'मध्ये मणीपूरची बात नाही; रेडिओ फोडून नागरिकांचा संताप - Marathi News | There is no Baat of Manipur in 'Mann Ki Baat'; Rage of citizens by breaking the radio against PM modi america tour | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मन की बात'मध्ये मणीपूरची बात नाही; रेडिओ फोडून नागरिकांचा संताप

मणीपूरमध्ये गेल्या ४९ दिवसांपासून हिंसाचार सुरू असून अनेकांनी आपला जीव गमावला आहे ...