Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. Read More
Army JCO Abducted : मणिपूरच्या थौबल जिल्ह्यात शुक्रवारी (८ मार्च) भारतीय लष्कराच्या एका कनिष्ठ आयुक्त अधिकाऱ्याचे (JCO) त्यांच्या घरातून अपहरण करण्यात आले. ...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६१ वर्षीय ओइनम बामोलजाओ आणि त्यांचा ३५ वर्षीय मुलगा ओइनम मनिटोम्बा यांची गुरुवारी बिष्णुपूर जिल्ह्यात संशयित दहशतवाद्यांनी हत्या केली. ...