मन की बातच्या माध्यमातून मोदींनी देशात कोरोनाविरोधात सुरू असलेल्या लढाईची सद्यस्थिती मांडली. तसेच कोरोनाविरोधात लढताना घ्यावयाच्या खबरदारीविषयीही देशवासियांना सल्ला दिला. ...
देशाच्या अर्थव्यवस्थेची चक्रे आता फिरू लागली असून, नागरिकांवरील बंधने आता हळूहळू कमी होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशवासियांनी अधिक सावध राहण्याची गजर आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'मन की बात'च्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधताना विविध मुद्यांवर भाष्य केले. तसेच मोदींनी पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवाना आवाहन केले आहे. ...