‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ हा कार्यक्रम कलर्स मराठी या वाहिनीवर नुकताच सुरू झाला असून या कार्यक्रमात प्रदीप पटवर्धन, भरत जाधव, केदार शिंदे यांनी नुकतीच हजेरी लावली होती. आता या कार्यक्रमात नाना झळकणार असून ते या कार्यक्रमात खूप साऱ्या गप्पा मारणार आह ...
सुरगाणा : राजकीय स्वार्थापोटी गावांचा विकास होत नसल्याने पाणीटंचाईवर मात करायची असेल तर त्यात राजकारण चालणार नाही. त्यासाठी संपूर्ण गावाची एकजूट असावी लागते, असे प्रतिपादन नाम फाउण्डेशनचे संस्थापक तथा सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केले. तालुक्याती ...
सांगली : क्षेत्र कोणतेही असो, त्याठिकाणी श्रेयवादाची लढाई सुरू आहे. अशा परिस्थितीत नाम फौंडेशन जनतेच्या सहभागातूनच जलसंधारणाच्या कामावर भर देत आहे. ...
नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून अायाेजित करण्यात येणाऱ्या सामुदायिक अांतरधर्मीय विवाह साेहळ्याची माहिती देण्यासाठी पुण्यात पत्रकार परिषद अायाेजित करण्यात अाली हाेती. यावेळी नानांनी विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली. ...
सोलापूर : गुजरातमधील खेड्यांच्या विकासाचेही जे चित्र रंगवले जात आहे ते आभासी असून, आदिवासी भागामधील विद्यार्थ्यांसाठी तेथे विद्यापीठीय आणि शाळांमध्ये विज्ञानही शिकविले जात नसे असे निरीक्षण दक्षिणायन चळवळीचे प्रमुख पद्मश्री डॉ. गणेश देवी यांनी आज येथे ...
शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत वाईट आहे. त्यांचे प्रश्न फार छोटे असूनही लक्ष द्यायला शासनाकडे वेळ नाही. कापसाला पाणी नाही. पण, ऊस लावण्याचा सल्ला दिला जातो़ शेतकरी आपल्याला जगवितो़ आता त्याचेच जगणे कठीण झाले,.... ...
नांदुरा : सर्वसामान्य तरुणवर्ग चित्रपटसृष्टीत काम करणार्या अभिनेत्यांपासून प्रेरणा घेतात मात्र ते सर्व कला जपत पैशासाठी काम करीत असतात तर आपल्या सभोवताली खडतर आयुष्य जगून आदर्श जपणारी ध्येयवेडी समाजासाठी झटणारी व्यक्तीमत्व अनेक असतात. असे रियल हिरो ...