अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे. अशाप्रकारे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना सहकार्य करणे व आधार देणे हे शासनाने कर्तव्य असताना, उलटपणे शेतीपंपांचा वीज पुरवठा खंडित करून त्रास दिला जात आहे. ...
गावामध्ये झालेल्या बैठकीत राज्यशासन व प्रशासनाचा निषेध व्यक्त केला असून आठ तासात कृषी पंपाची वीज जोडणी पुर्ववत न केल्यास तालुका लोकप्रतिनिधींना याची मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा कर्मयोगी साखर कारखान्याचे माजी संचालक बाबामहाराज खारतोडे यांनी दिला ...
येथील वालचंदनगर उपविभागात लासूर्णे, भिगवण, वालचंदनगर, तावशी व शेळगाव असे सहा सेक्शन येतात. या मधील सुमारे १२०० कृषी पंपाचा विद्युत पुरवठा थकबाकीमुळे महावितरणने खंडित केला आहे ...
शेतकऱ्यांनी प्रत्येकी तीन हजार रुपये बिल भरून नवीन रोहित्राची मागणी केली; परंतु महावितरणने सहा महिन्यांपासून हे रोहित्र दुरुस्त करून दिले नाही, तर नवीन रोहित्रदेखील बसविले नाही. ...
शेतकऱ्यांनी चालू वीज बिल व सुधारित थकबाकीपैकी ५० टक्के रकमेचा येत्या मार्च २०२२ पर्यंत भरणा केल्यास आणखी तब्बल ४ हजार ३ कोटी रुपयांची माफी मिळणार आहे ...