ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
अनेक भागातील मळ्यांमध्ये ऐन उन्हाळ्यात पाणी साचल्याचे पहायला मिळाले. वातावरणातील बदलामुळे घटलेले उत्पादन व पडलेल्या दरामुळे अगोदरच सकंटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे या पावसामुळे आणखीच नुकसान होणार आहे. त्याचबरोबर हापूस आंब्याचेही फार मोठ्या प्रमाणावर नुक ...
वीज देयकांच्या थकबाकीची वाढती रक्कम ही महावितरणसाठी डोकेदुखी बनली आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षांत नागपूर विभागातील ग्राहकांकडे थकबाकीची रक्कम ही तब्बल ७ हजार कोटींहून अधिक होती. ...
गोदावरी डावा आणि उजव्या कालव्याला १५ तारखेपासून उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले असून ते सुमारे महिनाभर चालणार आहे. मात्र, येथील वीज वितरण कंपणीच्या कनिष्ट अभियंत्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राचा आधार घेत मुखेड, सत्यगाव, महालखेडा परिसरातील शेतकऱ्यांना फक् ...