लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महावितरण

महावितरण, मराठी बातम्या

Mahavitaran, Latest Marathi News

राहुरी तालुक्यामधील ब्राम्हणी गावातील शेतक-यांचा महावितरणवर हल्लाबोल - Marathi News | Mahavitaran attacks farmers of Brahmini village in Rahuri taluka | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राहुरी तालुक्यामधील ब्राम्हणी गावातील शेतक-यांचा महावितरणवर हल्लाबोल

अचानक दहा रोहित्र बंद केल्याच्या निषेधार्थ ब्राम्हणीतील शेतक-यांनी महावितरण कार्यालयासमोर हल्लाबोल करत ठिय्या आंदोलन केले. तात्काळ वीज पुरवठा सुरू न केल्यास रास्ता रोकोचो इशारा संतप्त शेतक-यांनी दिला आहे. ...

वीज जोडणी नसतानाही आले साडेपाच हजार बिल ! जेऊरमधील प्रकार : महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर - Marathi News | No electricity connection came in five thousand bill! Type of Juror: Mahavitaran's Bhangal is in charge | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वीज जोडणी नसतानाही आले साडेपाच हजार बिल ! जेऊरमधील प्रकार : महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

राज्य शासन शेतकºयांना कर्जातून केव्हा मुक्त करेल, असा प्रश्न सतावत असताना जेऊर (ता. अक्कलकोट) येथील एका शेतकºयाला वीज जोडणी नसतानाही महावितरणने साडेपाच हजार रूपयांचे बिल धाडून वसुलीचा रेटा लावला आहे. या प्रकारामुळे वीज कंपनीचा भोंगळ कारभार चव्हाट्याव ...

सांगली : जिल्ह्यातील सिंचन योजनांची १३० कोटींची पाणीपट्टी थकीत - Marathi News | Sangli: Water tank of 130 crore irrigation schemes in the district is exhausted | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : जिल्ह्यातील सिंचन योजनांची १३० कोटींची पाणीपट्टी थकीत

सांगली जिल्ह्यातील ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ सिंचन उपसा योजनांची १३० कोटी ५० लाख रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे. बिल भरले नसल्यामुळे पाटबंधारे विभागाने आवर्तन सुरू केलेले नाही. ...

मलकापूर : महावितरणच्या जांभूळधाबा येथील कार्यालयात तोडफोड - Marathi News | Malkapur: Disrupted office of Mahavitaran's Jambhuldha office | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मलकापूर : महावितरणच्या जांभूळधाबा येथील कार्यालयात तोडफोड

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : कोणतीही पूर्वसूचना न देता व देयक न पाठवता अचानक वीज पुरवठा खंडित केल्याने संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी जांभूळधाबा येथील महावितरण कार्यालयात तोडफोड व जाळपोळ केली. भाराका तालुकाध्यक्ष तथा मलकापूर नगराध्यक्ष अँड.हरीश रावळ य ...

रत्नागिरी : थराजापुरातील महावितरणचे कार्यालय रातोरात हलविले, ग्राहकांना रिक्षाला मोजावे लागणार पन्नास रूपये - Marathi News | MahaVitran's office in Rajapur moved overnight, customers will have to pay fifty rupees to the autorickshaw | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : थराजापुरातील महावितरणचे कार्यालय रातोरात हलविले, ग्राहकांना रिक्षाला मोजावे लागणार पन्नास रूपये

तब्बल दोन आमदार राजापूरकरांच्या हितासाठी मोठी धडपड करीत असल्याचे चित्र निर्माण केले गेले असतानाच हिवाळी अधिवेशन कालावधीतच शहरातील महावितरणचे कार्यालय गुरूवारी रातोरात हलविण्यात आले. ...

शेतीपंपाची वीज कनेक्शन तोडू नका : भगवान काटे, ‘महावितरण’चे अधीक्षक अभियंता एस. एल. सोनवणे यांच्याकडे मागणी - Marathi News | Do not disconnect the electricity connection of agriculture: Bhagwan Kate, Superintendent Engineer, Mahavitaran. L. Demand for Sonawane | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शेतीपंपाची वीज कनेक्शन तोडू नका : भगवान काटे, ‘महावितरण’चे अधीक्षक अभियंता एस. एल. सोनवणे यांच्याकडे मागणी

कोल्हापूर : साखर कारखान्यांची अद्याप ऊस बिले शेतकºयांना मिळालेली नसल्याने ते शेतीपंपांची वीज बिले भरू शकलेली नाहीत. त्यामुळे शेतीपंपाची वीज कनेक्शन तोडू नका, अशी मागणी ...

अकोला शहरातील महावितरणच्या ‘एटीपी’ केंद्रावर दरोडा; साडेपाच लाखांची रक्कम लंपास; तीन आरोपी गजाआड  - Marathi News | A robbery at Mahavitaran's ATP center in Akola city | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला शहरातील महावितरणच्या ‘एटीपी’ केंद्रावर दरोडा; साडेपाच लाखांची रक्कम लंपास; तीन आरोपी गजाआड 

अकोला : अकोला शहरातील दुर्गा चौक स्थित महावितरणच्या वीज बिल केंद्रावर (एटीपी) अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्री दरोडा घालून ५ लाख ६० हजार २४० रुपयांची लंपास केली. याप्रकरणी शुक्रवारी सकाळी रामदास पेठ पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून तीन आरोपींच्या ...

कोल्हापूर : उद्योजकांच्या भल्यासाठी १९ टक्के वीज बिल शेतकऱ्यांच्या माथी - Marathi News | Kolhapur: 19% power bills for the welfare of the entrepreneurs | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : उद्योजकांच्या भल्यासाठी १९ टक्के वीज बिल शेतकऱ्यांच्या माथी

उपसा जलसिंचन कालवे योजनेचे ८१ टक्के वीज बिल त्या प्रकल्पामार्फत भरण्याचा शासनाने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र, उर्वरित १९ टक्के वीज बिल तरी शेतकऱ्यांच्या माथी का मारता, असा सवाल श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी उपस्थित केला. ...