अचानक दहा रोहित्र बंद केल्याच्या निषेधार्थ ब्राम्हणीतील शेतक-यांनी महावितरण कार्यालयासमोर हल्लाबोल करत ठिय्या आंदोलन केले. तात्काळ वीज पुरवठा सुरू न केल्यास रास्ता रोकोचो इशारा संतप्त शेतक-यांनी दिला आहे. ...
राज्य शासन शेतकºयांना कर्जातून केव्हा मुक्त करेल, असा प्रश्न सतावत असताना जेऊर (ता. अक्कलकोट) येथील एका शेतकºयाला वीज जोडणी नसतानाही महावितरणने साडेपाच हजार रूपयांचे बिल धाडून वसुलीचा रेटा लावला आहे. या प्रकारामुळे वीज कंपनीचा भोंगळ कारभार चव्हाट्याव ...
सांगली जिल्ह्यातील ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ सिंचन उपसा योजनांची १३० कोटी ५० लाख रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे. बिल भरले नसल्यामुळे पाटबंधारे विभागाने आवर्तन सुरू केलेले नाही. ...
लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : कोणतीही पूर्वसूचना न देता व देयक न पाठवता अचानक वीज पुरवठा खंडित केल्याने संतप्त झालेल्या शेतकर्यांनी जांभूळधाबा येथील महावितरण कार्यालयात तोडफोड व जाळपोळ केली. भाराका तालुकाध्यक्ष तथा मलकापूर नगराध्यक्ष अँड.हरीश रावळ य ...
तब्बल दोन आमदार राजापूरकरांच्या हितासाठी मोठी धडपड करीत असल्याचे चित्र निर्माण केले गेले असतानाच हिवाळी अधिवेशन कालावधीतच शहरातील महावितरणचे कार्यालय गुरूवारी रातोरात हलविण्यात आले. ...
कोल्हापूर : साखर कारखान्यांची अद्याप ऊस बिले शेतकºयांना मिळालेली नसल्याने ते शेतीपंपांची वीज बिले भरू शकलेली नाहीत. त्यामुळे शेतीपंपाची वीज कनेक्शन तोडू नका, अशी मागणी ...
अकोला : अकोला शहरातील दुर्गा चौक स्थित महावितरणच्या वीज बिल केंद्रावर (एटीपी) अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्री दरोडा घालून ५ लाख ६० हजार २४० रुपयांची लंपास केली. याप्रकरणी शुक्रवारी सकाळी रामदास पेठ पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून तीन आरोपींच्या ...
उपसा जलसिंचन कालवे योजनेचे ८१ टक्के वीज बिल त्या प्रकल्पामार्फत भरण्याचा शासनाने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र, उर्वरित १९ टक्के वीज बिल तरी शेतकऱ्यांच्या माथी का मारता, असा सवाल श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी उपस्थित केला. ...