२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
Vinod Tawde prediction : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महायुतीतील घटक पक्ष किती जागा जिंकणार, याबद्दल विनोद तावडे यांनी एक अंदाज मांडला. ...
महाविकास आघाडीला सत्तेत येण्याचा पूर्णपणे आत्मविश्वास आहे. ५० टक्केपेक्षा जास्त आरक्षण देणे, जातनिहाय जनगणना करणे याचा महाविकास आघाडीच्या विकासाच्या पंचसुत्रीत समावेश असल्याचे जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: महाविकास आघाडीचा जाहीरनामा जाहीरनामा महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवणारा आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...