२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
Sharad Pawar : रायगड जिल्ह्यात झालेल्या प्रचारसभेत शरद पवारांनी महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून सरकारला सवाल केला. तसेच सुनील तटकरेंनाही लक्ष्य केले. ...
'आता कोणताही फॅक्टर चालणार नाही. महायुती सरकारने लोकांच्या हिताच्या अनेक योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केली आहे', असेही गोयल जरांगे फॅक्टर बद्दल बोलताना म्हणाले. ...