२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
Prithviraj Chavan on MVA, Vidhan Sabha Election 2024: महाविकास आघाडीच्या जागावाटपात मित्रपक्षांनी जागांचा आकडा वाढवण्यासाठी अगदीच चुकीचे उमेदवार दिले आहेत, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. ...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप अशीच थेट लढत आहे. भाजप-काँग्रेसच्या नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. ...
एकीकडे मुस्लीम समाजाकडून महाविकास आघाडीला मतदान करण्यासाठी प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे महायुतीच्या प्रचारासाठी हिंदू विचारधारी संघटना एकवटल्या आहेत. ...