२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीत यावेळी अपक्ष उमदेवार महत्त्वाचे ठरणार असल्याची चर्चा आहे. अपक्ष निवडून येणाऱ्या उमेदवारांची संख्या मोठी असेल, असा अंदाज राजकीय विश्लेषक मांडत आहेत. ...