२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
तासगाव : राज्यभरात अत्यंत लक्षवेधी ठरलेल्या तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू झाली आहे. तिसऱ्या फेरी अखेर राष्ट्रवादी शरदचंद्र ... ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: मनसे आणि वंचित बहुजन आघाडीला सुरुवातीच्या कलांनुसार किती जागांवर आघाडी असल्याचे सांगितले जात आहे? ...
राजभवनाकडे सगळी सूत्रे जातील का, अपक्ष ‘किंगमेकर’ ठरतील का, नवे सरकार कोणाचेही आले तरी अजित पवार त्यात असतील का, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले नाहीत तर काही वेगळा निर्णय घेतील का, असे प्रश्नोपनिषद सध्या सुरू आहे. ...
निवडणुकीला राज्य पातळीवरील प्रश्नांबरोबरच स्थानिक प्रश्नांवर प्रचाराचा रोक राहिला. व्यक्तिगत उणे-धुणेही काढल्याने निवडणुकीत ईर्षा टोकाला पोहोचली होती. ...