२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
शिंदेसेनेचे उमेदवार आमदार शहाजी बापू पाटील, उद्धवसेनेचे उमेदवार दीपकआबा साळुंखे पाटील व शेकापचे उमेदवार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्यात तुल्यबळ तिरंगी लढत रंगली. ...
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर संभाव्य दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेसने विशेष खबरदारी घेतली असून, पक्षाला यशाची सर्वाधिक खात्री असलेल्या विदर्भातील आमदारांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी विशेष विमानाची सोय काँग्रेस ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: एक्झिट पोल हे एक्झॅक्ट पोल नसतात. महाविकास आघाडी १६५ ते १७० जागा जिंकेल, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. ...