राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची तत्त्वं आणि नथुराम गोडसेची विचारसरणी यात कमालीची तफावत होती. दोघांच्या विचारांचे युद्धच जर मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळाले तर? ...
Amruta Fadnavis: गेल्या काही दिवसांमध्ये भाजपाच्या नेत्यांनी महापुरुषांबाबत केलेल्या विधानांवरून वाद निर्माण झालेला आहे. त्यातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलेल्या एका विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक् ...
दिग्दर्शक राजकुमार संतोषी ९ वर्षांनंतर पुन्हा दिग्दर्शकाच्या भुमिकेत परतले आहेत. त्यांच्या 'गांधी-गोडसे एक युद्ध' या सिनेमाची घोषणा आज करण्यात आली आहे. ...
हत्येच्या २ दिवसांपूर्वी ही बंदूक प्राप्त झाली. त्यानंतर ही बंदूक घेऊन ते दिल्लीत आले आणि ३० जानेवारीला बापूंची हत्या केली असं तुषार गांधींनी म्हटलं. ...