युवा कलाकारांनी रांगोळीच्या माध्यमातून गांधीजींच्या जीवनातील महत्त्व पूर्ण प्रसंग साकारित असून गांधी जयंतीला गांधी प्रेमीसाठी ही अपूर्व भेट राहणार आहे. ...
जोपर्यंत मानवजातीत ऐक्याच्या भावनेस महत्त्व दिले जात नाही, तोपर्यंत प्रार्थना, उपवास, जप-जाप्य इत्यादी गोष्टी निरर्थक आहेत, असे विचार मांडणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी हे सर्वधर्मसमभावाचे खरे प्रतीक आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन स ...
भारतीय जनता पार्टीही महात्मा गांधींच्या मार्गाने निघाली असून २ आॅक्टोबरपासून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात १५० किलोमीटरची स्वच्छता, सेवा व संवाद पदयात्रा काढणार आहे. ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या सुवर्ण जयंती वर्षारंभमहोत्सवात येथे उभारण्यात आलेल्या नव्या सभागृहासमोर जगातील सर्वात मोठा चरखा लोकांना पाहायला मिळणार आहे. ...
जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाच्या पुढाकाराने २ आक्टोबर ते १0 डिसेंबर २0१८ या कालावधीमध्ये दांडी ते दिल्ली अशी राष्ट्रव्यापी संविधान सन्मान यात्रा काढण्यात येणार आहे. ...
पुण्यातून सुरू झालेली ही यात्रा श्रीमंत दगडू शेट गणपती मंदिर, संत साधूवासवाणी मिशन आणि पाषाण येथे रात्रीला मुक्काम अशी 29 किमीची पदयात्रा सहभागींनी केली. ...