एकेकाळी भारतातील नागरिकांना आपण सहिष्णू असल्याचा गर्व असे. मात्र गेल्या काही काळात ही परिस्थिती बदलू लागली आहे. समाजातील असहिष्णुता मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. ...
गांधींनी शिकवलेल्या श्रमप्रतिष्ठेचे धडे ग्रामीण भागात आजही गिरवतांना पहावयास मिळत आहेत. त्याचे मूर्तिमंत उदाहरण चिखले गावातील विजयवाडी वस्तीत पाहायला मिळते. ...
याविषयी, विल्सन महाविद्यालयाचा विद्यार्थी रौनक शेखावत याने सांगितले की, साधारण दीड वर्षापूर्वी गांधी शांती परीक्षा दिली, तो अनुभव वेगळा होता. लहानपणापासून मुंबई सर्वोदय मंडळ हाकेच्या अंतरावर ...