महात्मा गांधी म्हणजे सामाजिक जीवनातील संकुचित विचार बाजूला सारून समाजाला व्यापक अशा बंधुत्वाकडे नेण्यासाठी माणसाला दिला जाणारा चिरकाल विचार आहे. तो नवनिर्माणाचा विषय होता आणि यापुढेही राहील, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्य ...
आपल्या खांद्यावर देशहित, देशप्रेमाची धुरा सांभाळण्याची परंपरा पारतंत्र्याच्या काळात बघायला मिळत होती. सध्या हे देशप्रेम आपल्या भारतीयांच्या मनातून हद्दपार होत आहे. देशहितासाठी कोण लढतं अस म्हणण्याची वेळ आली आहे. देशहितापेक्षा स्व:हित श्रेष्ठ या मानसि ...
फेसबुकवरील ‘मेम्स आॅफ महात्मा’, ‘गांधी मेमेज’, महात्मा मेमेचंद‘या तीन पेजेसवरून महात्मा गांधी यांच्याबद्दल अश्लिल लिखाण केलेल्या पोस्ट टाकण्यात आल्या. ...
अकोला: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० जंयती वषार्चे औचित्य साधून ‘गांधी-१५०’ हा अभिनव उपक्रम प्रभात किड्स स्कूल येथे पालक-शिक्षक सभेच्या निमित्ताने शनिवार,२७ आॅक्टोबर रोजी पार पडला. ...