महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गजवळ टॉलस्टॉय आश्रमाची स्थापना करून कार्य सुरू केले होते. गांधीजी आणि डॉ. नेल्सन मंडेला यांची कर्मभूमी असल्याने जयंती महोत्सवाचे औचित्य साधून या आश्रमात गांधीजी आणि नेल्सन मंडेला यांचा अर्धाकृती पुतळा स्था ...
देशभरात महात्मा गांधी यांची १५० वी जयंती साजरी होत असताना वर्धा येथे आयोजित शासकीय कार्यक्रमात मात्र व्यासपीठावर गांधीजींचा फोटोचा विसर आयोजकांना पडल्याचे दिसून आले. ...
गांधी अजूनही मरत नाही म्हणून त्याला रोज मारलं जातेय. त्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला जातो. वेगवेगळे खांदे वापरून चारित्र्यहनन केले जाते. तरीही गांधी मरत नाही. कारण महात्मा गांधींचे चाहते सर्व जातीधर्मात, संप्रदायात, सर्व प्रांतांत आणि देश-विदेशात आ ...
महात्मा गांधी म्हणजे सामाजिक जीवनातील संकुचित विचार बाजूला सारून समाजाला व्यापक अशा बंधुत्वाकडे नेण्यासाठी माणसाला दिला जाणारा चिरकाल विचार आहे. तो नवनिर्माणाचा विषय होता आणि यापुढेही राहील, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्य ...