महात्मा गांधी एक व्यक्ती म्हणून सर्वश्रेष्ठ, महान होतेच पण त्यांचे विचार अनुकरणीय असेच आहेत. आज दीडशे वर्षानंतरही हा विचार जगात सर्वत्र जपला जातोय. गांधी विचार अंमलात आणून यशस्वी होता येते हे अनेक उदाहरणावरून आपणास पहावयास मिळते. हाच गांधींचा विचार प ...
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधीजींच्या स्वदेशी चळवळीचे प्रतीक ठरलेल्या खादी कपड्यांची क्रेझ आजही कायम आहे़ राजकीय नेत्यांसह तरुण अन् इतर सर्वसामान्य नागरिकही खादीचे चाहते आहेत़ काळाच्या ओघात फॅशनेबल झालेला हा खादी ब्रॅण्ड भारतीय वस्त्रपरिधा ...
गांधीजींनी जगाला अहिंसेचा मंत्र दिला. ते म्हणाले ‘यापुढे जगात एकतर अहिंसा राहील किंवा अस्तित्वहीनता.’ दुसऱ्या महायुद्धात हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकणा-या वैमानिकानेही नंतर गांधीजींच्या याच विचारांचा पुनरुच्चार केला. ...
काल १ आॅक्टोबर २०१९ रोजी महात्मा गांधी शतकोत्तर सुवर्ण जयंती वर्ष संपले. ते वर्ष साजरे करताना भारताने ‘उद्यासाठी गांधी’ हे ब्रीदवाक्य स्वीकारले होते. ...