लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विकास आघाडी

Maha Vikas Aghadi

Maharashtra vikas aghadi, Latest Marathi News

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.
Read More
१२ सदस्यांच्या नियुक्तीबाबत योग्य निर्णय घेऊ; राज्यपालांचे राज्य सरकारला आश्वासन - Marathi News | Let's make the right decision regarding the appointment of 12 members; Governor assures state government pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१२ सदस्यांच्या नियुक्तीबाबत योग्य निर्णय घेऊ; राज्यपालांचे राज्य सरकारला आश्वासन

योग्य निर्णय घेऊ एवढेच राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना सांगितल्याने त्यांच्याकडून कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नसल्याचे म्हटले जाते. ...

भाजपला फायदा होईल अशा आघाड्या करू नका; शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना सूचना - Marathi News | Don't take the lead that will benefit the BJP; NCP Chief Sharad Pawar's instructions to NCP ministers pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपला फायदा होईल अशा आघाड्या करू नका; शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना सूचना

पवार यांनी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक घेतली. ...

गणेशोत्सवाआधी महामंडळांना मुहूर्त; महाविकास आघाडी समन्वय समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब - Marathi News | Moments to Mahamandals before Ganeshotsav; Sealed at the meeting of the Mahavikas Aghadi Coordinating Committee pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशोत्सवाआधी महामंडळांना मुहूर्त; महाविकास आघाडी समन्वय समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब

राज्यातील विविध महामंडळांवर करावयाच्या नेमणुकांचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. ...

महाविकास आघाडी सरकार २५ वर्षे टिकेल; सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | The Mahavikas Aghadi government will last for 25 years; said ncp mp supriya sule pdc | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाविकास आघाडी सरकार २५ वर्षे टिकेल; सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला विश्वास

शनिवारी राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता आढावा बैठकीसाठी नागपुरात आल्या असता सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ...

राज्यात महाआघाडीचा सुरात सूर; जिल्ह्यात मात्र तीन पक्षांचा ताल जमेना, शिवसेनेकडून इतरांना सोबत न घेण्याची भूमिका कायम - Marathi News | As Shiv Sena is strong in Ratnagiri district, the role of not taking other parties along still remains | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राज्यात महाआघाडीचा सुरात सूर; जिल्ह्यात मात्र तीन पक्षांचा ताल जमेना, शिवसेनेकडून इतरांना सोबत न घेण्याची भूमिका कायम

Maharashtra News: दोन वर्षापूर्वी झालेल्या राजकीय घडामोडींमध्ये राज्यातील सत्तेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आले. या आघाडीचा संसार दोन वर्षे यशस्वीरित्या सुरूही आहे. मात्र राज्यात नेत्यांचे सूर जुळले असले तरी अजून जिल्हा, तालुका पातळीव ...

मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज उद्धव ठाकरेंनी घेतले ५ महत्वाचे निर्णय; राज्य सरकारने केले जाहीर - Marathi News | CM Uddhav Thackeray took 5 important decisions in the cabinet meeting today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज उद्धव ठाकरेंनी घेतले ५ महत्वाचे निर्णय; राज्य सरकारने केले जाहीर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले आहे. ...

महाविकास आघाडीचे केवळ दौरे, दुष्काळी स्थितीकडे दुर्लक्ष; गिरीश महाजनांचा निशाणा - Marathi News | Only tours of the Mahavikas front, ignoring the drought situation; Said BJP leader Girish Mahajan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडीचे केवळ दौरे, दुष्काळी स्थितीकडे दुर्लक्ष; गिरीश महाजनांचा निशाणा

मुंबई महापालिका स्वबळावर लढणार; गिरीश महाजन यांची माहिती ...

मुंबईकरांच्या तोंडाला पुन्हा एकदा पाने पुसणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा तीव्र निषेध- अतुल भातखळकर - Marathi News | Strong protest against the Mahavikas Aghadi government which is once again wiping leaves from the mouths of Mumbaikars said bjp mla atul bhatkhalkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांच्या तोंडाला पुन्हा एकदा पाने पुसणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा तीव्र निषेध- अतुल भातखळकर

16 ते 18 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे झोपडपट्टी, चाळीत राहणारे नागरिक, छोटे दुकानदार, मध्यम वर्गीय यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. ...