शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

पुणे : पुण्याच्या रिंगणात आता ‘एमआयएम’ही उतरणार? लोकसभेची लढत चौरंगी होण्याची शक्यता

महाराष्ट्र : सांगलीमध्ये विशाल पाटील यांची बंडखोरी, काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांचं मोठं विधान, म्हणाले...

महाराष्ट्र : राज ठाकरे यांचं अधून-मधून परिवर्तन, ज्या-त्या वेळच्या स्थितीनुसार ते मुक्तपणे मते मांडतात; शरद पवार यांचा प्रतिटोला

महाराष्ट्र : उमेदवारी मागे न घेण्यासाठी शिवतारेंना फोन केले?; अजितदादांच्या गंभीर आरोपांना 'पवार' स्टाइल उत्तर

छत्रपती संभाजीनगर : गत लोकसभा निवडणुकीत ४ हजार ९२९ मतदारांनी केला ‘नोटा’चा वापर

सातारा : माढ्यात अभयसिंह जगतापांमुळे राष्ट्रवादीपुढे अजून तिढाच, शरद पवारांची घेतली भेट 

सातारा : रणजितसिंह नाईक-निंबाळकरांनी घेतली उद्धवसेनेचे शेखर गोरेंची भेट; आघाडी धर्म पाळणार की दुसरा निर्णय घेणार?

कल्याण डोंबिवली : लोकसभा निवडणुकीसाठी सर्व यंत्रणांनी सांघिक भावनेने आणि समन्वयाने काम करावे; सुषमा सातपुते यांचे आवाहन

महाराष्ट्र : राज ठाकरेंच्या राजकीय कारकिर्दीची शोकांतिका सुरु, ते लोकांच्या विस्मृतीत; भास्कर जाधवांची जहरी टीका

नागपूर : घरीच मतदान करता आल्याने वयोवृद्ध मतदारही भारावले