Nagpur Violence: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण संवेदनशील बनलेलं असतानाच सोमवारी रात्री नागपूरमध्ये दोन गटांमध्ये तणाव निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात जाळपोळ झाली. ...
Dam Water Storage : राज्यात तापमानाचा पारा सतत वाढत असताना राज्यातील मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये ५२.५ टक्के जलसाठा शिल्लक (Dam Water Level) आहे. सध्या धरणांमध्ये असलेला पाणीसाठा किमान जुलैपर्यंत पुरवण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. ...
Maharashtra Weather Update: राज्यात फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाचा कडाका जाणवत आहे. राज्यातील काही ठिकाणी रविवारपासून ढगाळ हवामान दिसत आहे. तर दुसरीकडे उन्हाचा तीव्र चटकाही जाणवत आहे. पुढील दोन दिवसात पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Rain Alert ...
Sugarcane FRP ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी दोन-तीन टप्प्यात देण्याबाबत राज्य शासनाने कायद्यात दुरुस्ती केली होती. याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. ...
Aurangzeb Tomb Row: नागपूरकरांनी शांतता बाळगावी, कोणताही गैरप्रकार होऊ नये याची दक्षता घ्यावी असं आवाहन करत विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला. ...