७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेल्या ९५९ महसुली मंडळांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. या महसुली मंडळातील दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या सर्व सवलती लागू होणार आहे. ...
येणाऱ्या काळात मत्स्य साठ्यांच्या शाश्वत जतनासाठी मच्छिमारांबरोबर मत्स्य व्यापारी, विक्रेते आणि खवय्यांची जबाबदारी वाढली आहे. कारण भविष्याच्या दृष्टीने सावधगिरीच्या उपाययोजना म्हणून योग्य वाढ न झालेला अपरिपक्व मासा पकडणे व त्याची खरेदी-विक्री करण्याव ...
केंद्राच्या निकषाप्रमाणे ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र, ७५० मिमीपेक्षा कमी पाऊस, असा निकष लक्षात घेऊन ९५९ महसुली मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केल्याचे मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले. ...