शेती हा माणसाचा आद्य व्यवसाय समजला जातो. अन्न, हवा, पाणी हे तीन घटक मनुष्याचे या पृथ्वीवर अस्तित्वासाठी आवश्यक आहेत. साधारणता १० हजार वर्षांपूर्वी मानव शेती करायला लागला असे मानले जाते. ...
Wheat Market Rate : राज्यात आज सोमवार (दि.०७) रोजी एकूण ९२९५ क्विंटल गहू आवक झाली होती. ज्यात ३४३ क्विंटक २१८९, ०३ क्विंटल बन्सी, ८० क्विंटल हायब्रिड, ४४७८ क्विंटल लोकल, २२ क्विंटल पिवळा व २४२४ क्विंटल शरबती या वाणांचा समावेश होता. ...
एकीकडे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचे मोठे नुकसान केले असतानाच आता कांद्याला घोडेगाव (ता. नेवासा) उप बाजारात सरासरी केवळ आठशे ते अकराशे रुपयांचा भाव प्रतिक्विंटल मिळत आहे. ...
मध्य महाराष्ट्रात जळगाव, नाशिक, सोलापूरसह विदर्भात अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ आणि वर्धा तर मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आणि परभणीने तापमानाची चाळिशी ओलांडली आहे. ...