मंगळवार, १७ ऑक्टोबरपर्यंत सुधारित वेळापत्रक सादर करा अन्यथा आमदारांच्या अपात्रतेविषयी सर्वोच्च न्यायालयालाच दोन महिन्यांच्या आत निर्णय घेण्याचे निर्देश द्यावे लागतील, अशा कडक शब्दात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना सुन ...
महाराष्ट्रात कांद्याची तिनही हंगामात (उदा. खरीप, रांगडा व रब्बी) लागवड केली जाते. विशेषतः ज्या शेतकऱ्यांकडे बारामाही पाणीपुरपठा उपलब्ध नाही तसेच फारशा साधनसामुग्री उपलब्ध नाहीत असा शेतकरी नगदी उत्पादनासाठी मुख्यतः कांदा पिकावरच अवलंबून आहे. ...
आता मोठ्या गावातही आता फक्त १५-१६ च बैलजोड्या आहेत. आता बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे. पूर्वी जुन्या राजेगावमध्ये बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जात असे. ज्यांच्याकडे जमीन त्यांच्याकडे बैलजोडी हे समीकरण ठरलेले असायचे. ...
राज्याबाहेरून आलेल्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अनेक मराठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची पिळवणूक सुरु आहे. त्यांचे खच्चीकरण केले जाते, अशी खंत गुप्त विभागाचे माजी पोलीस आयुक्त अॅड. हरिसिंग साबळे यांनी येथे केली. ...