यवतमाळमधील कळंब तालुक्यातील सोनखास गाव अजूनही पारतंत्र्यातच असल्याचे चित्र आहे. कारण, विद्यार्थ्यांना कळंबमधील शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी चिखलाचा रस्ता पार करत ... ...
आपल्या घरात असलेल्या गरिबीचे वर्णन करताना गोडसे भटजी लिहितात, दारिद्रयाने तर आम्हाला मालाच घातली होती, दारिद्रय घराच्या मागेपुढे फुगड्या घालत होते. यामुळेच चार पैसे मिळविण्याच्या हेतूने ते बाहेर पडले होते. आई-बाबा, दोन भाऊ, बहिण, पत्नी यांची समजूत क ...
मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज पुन्हा खोटा ठरला. मोठा पाऊस झाला नाहीच. उलट मागील दोन दिवस तर मराठवाडा चक्क कोरडाच राहिला. ...
मागील तीन महिन्यात नियोजनबद्ध काम केल्याने राज्यात १६ हजार १४७ विहिरींची कामे पूर्ण करण्यात प्रशासनाला यश आले असून महाराष्ट्रात यवतमाळ अव्वल, तर नांदेड जिल्हा दुसरा ठरला. ...
सार्वजनिक बांधकाम विभागात रस्ते बांधकामामध्ये कोट्यवधी रुपयांचा डांबर घोटाळा झाल्याची कबुली सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी दिली. ...