महाराष्ट्राच्या, विशेषत: १९५० नंतरच्या महाराष्ट्राच्या इतिहासाचा, राजकारणाचा, सामाजिक चळवळीचा, शेतकरी आंदोलनाचा, शिक्षणविषयक आंदोलनाचा विचार ‘एन. डी. पाटील’ या नावाशिवाय पुराच होऊ शकत नाही. ...
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) मुंबईत आरटीई प्रवेशाच्या दुसºया फेरीतील प्रवेश घेण्यासाठी २५ जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. दुस-या फेरीनंतर इतका काळ लोटूनही अद्याप तिस-या लॉटरीसाठी शिक्षण विभागाला मुहूर्त मिळालेला नाही. ...
१ मार्च ते ३१ मे २०१८ या तीन महिन्यांच्या कालावधीत राज्यामध्ये तब्बल ६३९ शेतक-यांनी आत्महत्या केल्या. यातील अवघे २९ टक्के प्रकरणेच मदतीसाठी पात्र ठरली असल्याची माहिती राज्य शासनाकडून देण्यात आली आहे. ...
संस्कृत साहित्याच्या अभ्यासाचे प्रमाण हे दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. शिक्षणपद्धतीची इतकी दुरवस्था पाहायला मिळत आहे, की शिक्षकवर्गामध्येही ज्ञानाचा अभाव जाणवत असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कृत साहित्याची गोडी निर्माण होऊ शकलेली नाही. ...
गेल्या शनिवारपासून मुंबईत कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने बुधवारपासून विश्रांती घेतली आहे. मात्र तो पुन्हा परतणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबई शहर, उपनगरासह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सर्व भागांत १४ आणि १५ जुलैला म्हणजेच शनिव ...
वांद्रे पश्चिमेकडील बॅण्डस्टॅण्ड येथील समुद ्रकिनाऱ्यावर गुरुवारी मृत डॉल्फिन मासा आढळून आला. स्थानिकांनी नगरसेवकाला माहिती देऊन मृत डॉल्फिनची माहिती वनविभागाला दिली. ...
बी.एस्सी. जिओलॉजी आणि एम.एस्सी. जिओलॉजी झालेल्या बेरोजगार भूवैज्ञानिकांना सार्वजनिक बांधकाम व इतर विभागाच्या धर्तीवर भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतील विविध कामे कंत्राटी तत्त्वावर देण्याच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्र ...