पोलिसांची प्रतिमा बदलण्यासाठी आत्तापर्यंत अनेक प्रयत्न झाले. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यासाठी आचारसंहिता बनविल्या, परंतु तीदेखील चमकोगिरीच ठरली. पोलीस कर्मचा-यांची वर्षानुवर्षांची मस्ती काही उतरत नाही. सांगलीतील अनिकेत कोथळेपासून अनेक प्रकरणांनी पोल ...
देशभरातील उत्पादनात ६ टक्के वाढीचा अंदाज असताना राज्यातील कापूस उत्पादनात ६.८१ टक्के घट होत आहे. कापूस उत्पादनात गुजरात महाराष्ट्राला मागे टाकत मोठी बाजी मारेल, असा अंदाज कॉटन असोसिएशन आॅफ इंडियाने व्यक्त केला आहे. ...
आतापर्यंत हातात हात घालून एकत्र लढणाऱ्या भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेमध्ये काडीमोड झाल्याची चर्चा आहे. मुंबई व नाशिक शिक्षक मतदारसंघात भाजपाने संघ परिवारातील शिक्षक परिषदेच्या उमेदवाराला पाठिंबा न देता स्वतंत्र उमेदवार जाहीर ...
फेसबुक, टिष्ट्वटरवर महिलांच्या विरोधात अनेकदा अवमानकारक, मानहानीकारक भाषा वापरली जाते. महिलांविरोधात अश्लील वक्तव्ये केली जातात. अशा प्रकारांना रोखण्यासाठी ‘सायबर डेस्क’ सुरू करण्यासोबतच, याविषयी जनजागृतीसाठी राष्ट्रीय पातळीवर परिषदेचे आयोजन करण्याचा ...
प्रखर उन्हामुळे विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशाची होरपळ सुरूच असून उष्माघाताने तिघांचा मृत्यू झाल्याचे मंगळवारी उघडकीस आले. राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपूर येथे ४६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. ...
अशुद्ध पाण्याापासून तयार होणाऱ्या अखाद्य बर्फाचा खाण्यासाठी होणारा वापर टाळण्यासाठी त्याला निळसर रंग देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याची अंमलबबजावणी १ जूनपासून देशभरात होणार आहे. या संदर्भातील अध्यादेश अन्न सुरक्षा विभागाने काढले आहेत. ...
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मराठा आरक्षणाचा जसा बट्ट्याबोळ केला, तसेच धनगर समाजाच्या आरक्षणाचे होणार आहे. ‘टिस’च्या समितीची मानसिकता पाहता, हे सरकार गेल्यानंतरच अहवाल येण्याची शक्यता असल्याची टीका भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. ...
देशभरातील अपघाती राज्यामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा असलेल्या महाराष्ट्रात अपघात कमी करण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन सजग आणि संवेदनशीलपणे करणे आवश्यक आहे, अशी स्पष्टोक्ती परिवहन मंत्री आणि राज्य रस्ता सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी शुक्र ...