28 जुलै रोजी सहलीला जाणारी बस दरीत कोसळून दापोली कृषी विद्यापीठाचे ३० कर्मचारी मृत्युमुखी पडले होते. मात्र, या भीषण अपघातात केवळ प्रकाश सावंत - देसाई आश्चर्यकारकरित्या बचावले होते. त्यानंतर त्यांच्यावर अनेकांनी संशय घेत त्यांना संशयाच्या भोवऱ्यात ओढल ...
मुंबईत सायंकाळी ६ वाजेपर्यंत कृत्रिम तलावात सार्वजनिक मंडळाचे ३ तर घरगुती २३३९ गणपती मूर्तींचे विसर्जन संपन्न झाले आहे. मुंबईत दिड दिवसांचे एकूण ९७८४ गणेश मूर्तींचे विसर्जन होणार असून त्यापैकी सार्वजनिक ३७ तर घरगुती ९७४७ गणपतींचा समावेश आहे. ...
- निशिकान्त मायीलातूर : मुंबई-पुण्यातील भव्य-दिव्य श्रीगणेश मूर्तींसह लालबागच्या राजा गणपतीसाठी शास्त्रशुद्ध जानवे तयार करून दरवर्षी पाठविले जाते. विशेषत: महाराष्ट्रात ब्रह्मगाठीच्या जानव्यांना मागणी असते, अशी माहिती शास्त्रोक्त जानवे निर्मिती करणार ...
गणेशोत्सवात विसर्जन मिरवणूक म्हटली की डीजे, ढोल, तासे यांचा गजर केला जातो. मात्र, डीजे आणि डॉल्बी साऊंड सिस्टमवर बंदी घालत मुंबई हायकोर्टाने सरकारला फटकारले आहे. ...
‘मला कधीही वडिलांचे प्रेम मिळाले नाही. माझी कोणी काळजी केली नाही. मी अंतर्मुख बनलो’, असा दावा ३३ ट्रकचालक व त्यांच्या मदतनिसांची हत्या करणाऱ्या आदेश खामरा याने चौकशी अधिकाºयांकडे केला आहे. ...