जलयुक्त शिवारांच्या कामांची पाहणी करताना मुख्यमंत्री म्हणायचे की, ‘पाच वर्षांत आम्ही महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार आहोत.’ हजारो कोटींची कामे करून शिवारच्या शिवारे जलयुक्त केली, असा दावाही केला जात होता; पण त्यात जलाचा अंश कोठे आहे? ...
२० आॅक्टोबर रोजी सुरू होणाऱ्या यंदाच्या हंगामासाठी राज्यातील १९५ कारखान्यांनी साखर आयुक्तांकडे गाळप परवाने मागितले आहेत. त्यात पुणे विभागातील सर्वाधिक ६४ कारखान्यांचा समावेश आहे. गतवर्षी १८७ साखर कारखान्यांनी गाळप परवाने घेतले होते. ...
"उत्तर भारतीय माणूस मुंबई आणि महाराष्ट्र चालवतो. त्यांनी ठरवले तर महाराष्ट्र ठप्प होईल," असे वादग्रस्त वक्तव्य करणारे काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. ...
राज्यात यंदा सरासरीच्या केवळ ७० टक्के पाऊस झाल्याने दुष्काळाचे ढग दाटून आलेले आहेत. मराठवाड्यातील निम्मी पिके करपली आहेत. विदर्भात खरिपाच्या हंगामाला मोठा फटका बसला आहे. ...
सोमवारी शहर-उपनगरातील निवडक विभागांत लसीकरण मोहीम घेण्यात येणार आहे. यात सर्वांनी न घाबरता सहभागी होऊन नवजात बालकांना पोलिओ लस द्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. ...
महाराष्ट्रात हुक्का पार्लरवर बंदी घालणाऱ्या विधेयकावर राष्ट्रपतींनी संमतीची मोहर उमटवल्याने राज्याच्या गृहविभागाने तातडीने तशी अधिसूचना जारी केली आहे. ...