थंडीची लाट आल्याने महाराष्ट्र गारठला आहे. लातूर जिल्ह्यात थंडीने एकाचा बळी घेतला तर महाबळेश्वरसह नाशिकमधील निफाड परिसरात हिमकण आढळून आले. पुढील दोन दिवस थंडीचा कडाका कायम राहील, असा अंदाज आहे. ...
राज्यात १ जानेवारी २००६ ते २६ फेब्रुवारी २००९ या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या सुमारे एक लाख कर्मचाºयांना सहाव्या वेतन आयोगानुसार सुधारित सेवानिवृत्तीवेतन देण्याचा आदेश वित्त विभागाने काढला आहे. दीर्घ न्यायालयीन आणि पाठपुराव्याला यश आले आहे. ...
‘टुगेदरनेस’ हे योगाचे दुसरे नाव आहे. मुंबई देशाची आर्थिक, सांस्कृतिक राजधानी आहे. आज येथे मनुष्याच्या जीवनाशी संबंधित सर्व कला, संस्कृती, विज्ञान, अध्यात्म आदींच्या अभ्यासासोबत योग विद्येचा अभ्यासदेखील प्रामुख्याने होतो. ...
राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) कामाची मागणी होताच कोणताही विलंब न लावता एक-दीड ते पाच किलोमीटर परिसरात तातडीने रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यां ...