येत्या २० जानेवारीपर्यंत राज्यातील सर्व २०६ हुतात्मा स्मारकांचे नुतनीकरण करण्यात येणार असून त्यासाठीचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. ...
आचरेकर सरांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करण्यात आले नाहीत, याबद्दल क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी होती. याबद्दलच्या बातम्या प्रकाशित झाल्यावर अखेर महाराष्ट्र सरकारला उपरती झाली आहे. ...
आज भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, समाज सेविका, कवियित्री असलेल्या सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांची जयंती. 3 जानेवारी 1831 ला साताऱ्यातील नायगाव येथे खंडोजी नेवासे आणि लक्ष्मीबाई यांच्या पोटी सावित्रीबाईंचा जन्म झाला. ...
राज्यातील २ मोठी बंदरे व ४८ लहान बंदरांचे व्यवस्थापन पाहणाऱ्या महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड या संस्थेला स्वत:च्या मालकीचे मुख्यालय असलेली सुसज्ज इमारत मिळणार आहे. वांद्रे कुर्ला संकुलात या इमारतीची उभारणी करण्यात येणार आहे. ...