पावसाळ्यात आदिवासी गावांचा रुग्णालयांशी तुटलेला संपर्क, दूषित पाणी आणि अशा अडीअडचणींच्या वेळी केली जाणारी पारंपरिक उपचार पद्धती. पावसाळ्याच्या तोंडावर बालमृत्यू वाढतात ते यामुळेच. ...
दुष्काळाची पार्श्वभूमी असताना राज्यात उशिराने दाखल झालेला मान्सून अद्याप सक्रीयही न झाल्याने राज्यभरातील धरणे कोरडीठाक पडली आहेत. जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार, सोमवारी राज्यातील धरणांत एकूण केवळ ६ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक होता. ...
मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रासह सर्व राज्यांतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या (एमबीबीएस) जागा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ...
‘तुमच्या सरकारचे मार्गदर्शक कोण?’ या प्रश्नावर तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी दिलेले उत्तर खूप मार्मिक आहे. ‘जनतेने निवडून दिलेले, पण संख्याबळाअभावी विरोधी बाकावर बसलेले सन्माननीय सदस्य आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ हेच सरकारचे खरे मार्गदर्शक आह ...
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी नवी मुंबईतील १३. ३६ हेक्टर क्षेत्रावरील तब्बल ५४ हजार खारफुटींच्या झाडांची तोडणी करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सोमवारी विधानपरिषदेत दिली. ...