सुमारे १०० कोटी रुपयांचे कथित घोटाळ्यांची चौकशी लाचलुचपत प्रतिबंध विभागामार्फत (एसीबी) कारण्याची शिफारस कौशल्य विकास विभागाचे मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. ...
मुंबई, ठाण्यासह राज्यभरात अमली पदार्थ सेवनाचे प्रकार वाढले असून यामुळे तरूण पिढी बरबाद होत आहे. त्याला आळा घालण्यासाठी अमली पदार्थ विकणाऱ्यांना थेट फाशी देण्याचा कायदा करा ...
कालेश्वरम किंवा चेवेल्ला हे प्रकल्प चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांचे अनेक तालुके बुडवून केवळ आंध्र व तेलंगण यांना जलसमृद्धी मिळवून देणारे आहेत. दुर्दैव हे की, याविषयी त्या भागातील लोकप्रतिनिधी कधी बोलले नाहीत. ...
शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्याची कबुली सरकारने शुक्रवारी लोकसभेत दिली. राज्यनिहाय शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या यादीत तेलंगणा आणि कर्नाटकनंतर महाराष्ट्र अग्रणी आहे. ...