मोदी म्हणाले, 'आपल्या एका मताने भारताला जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनले, कलम 370 (जे जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देत होते.) हटवले. एका आदिवासी महिलेला देशाचे राष्ट्रपती बनवले आणि आपल्या एका मताने भारतातील 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढ ...
Madhya Pradesh News: आधी देवानं त्याच्यावरील आईची माया हिरावून घेतली. त्यानंतर डोक्यावरील वडिलांचं छत्र हरपलं. राहायला घर नाही. खायला अन्न नाही, अशा परिस्थितीत आयुष्याला कंटाळून त्याने जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. पण तिथेही मरणानं पाठ फिरवली आणि आता ...