Noorjahan Mango: भारतात आंब्याच्या वेगवेगळ्या प्रजातींची वेगवेगळी वैशिष्टे दिसून येतात. दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये सापडणाऱ्या सुमारे ३.५ किलो वजन आणि प्रतिकिलो १२०० रुपये दराने विक्री होणाऱ्या एका दुर्मीळ आंब्याची प्रजातीचं अस्तित्व सध्या संकटात आहे. ...
मोदी म्हणाले, 'आपल्या एका मताने भारताला जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनले, कलम 370 (जे जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देत होते.) हटवले. एका आदिवासी महिलेला देशाचे राष्ट्रपती बनवले आणि आपल्या एका मताने भारतातील 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढ ...