मध्य प्रदेशातील शहरांचे धार्मिक महत्व लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. याचबरोबर नर्मदा नदीच्या दोन्ही काठांवरही पाच किमी पर्यंत दारुची दुकाने, बार नसणार आहेत. ...
Rajiv Sagar Dam : आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्प (राजीव सागर) तुडूंब भरले असून, सद्यस्थितीत प्रकल्पात ९० टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. या प्रकल्पातून काही दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग यापूर्वी करण्यात आला. (Bawanthadi Project Madhya Pradesh/Maharashtra). ...