Mango Export from Maharashtra आंबा निर्यातीला चालना मिळावी यासाठी पणन मंडळाने नवी मुंबईमध्ये विकिरण सुविधा केंद्र सुरू केले आहे. या केंद्रातून यावर्षी ४ हजार टन आंबा निर्यातीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. ...
Mumbai News: सन २००८च्या मालेगाव बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूर हिचा गुढीपाडव्यानिमित्त ‘हिंदू वीर’ पुरस्काराने सन्मान करण्यास सकल हिंदू समाज या संघटनेला उच्च न्यायालयाने शुक्रवारी परवानगी दिली. हा कार्यक्रम आज, रविवारी होणार आहे. ...
Tapi Water Recharge : दरवर्षी भूजल पातळी एक मीटरने खालावत असलेल्या मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील नेपानगर, बुऱ्हाणपूर, रावेर, यावल आणि चोपडा तालुक्यांमध्ये भूजल पातळी वाढवण्यासह ३ लाख ५७ हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. (Tapi Water Rec ...
नव्या बीएनएस कायद्यानुसार शिक्षा करण्यात आलेले हे पहिले असे प्रकरण आहे ज्यात दोषीला तीन वेगवेगळ्या कलमांखाली मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ...