कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्या शतकी खेळीनंतर गोलंदाजाच्या अचूक माºयाच्या जोरावर भारताने चौथ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात गुरुवारी श्रीलंकेचा १६८ धावांनी धुव्वा उडवला. ...
1996 वर्ल्ड कपच्या सेमी फायनल सामन्यात भारत पराभवाच्या जवळ पोहोचल्यानंतर कोलकातामधील प्रेक्षकांनी मैदानातील स्टॅण्डला आग लावून दिली होती. तसेच बाटल्याही फेकल्या होत्या. ...
भारतीय संघाचा गोलंदाज भुवनेश्वर कुमारने(नाबाद 53) महेंद्रसिंग धोनीला(नाबाद 45) साथ देत फटकावलेल्या अर्धशतकाच्या बळावर टीम इंडियाने हातून निसटत चाललेल्या सामन्यात श्रीलंकेवर विजय मिळवला. ...
अकिला धनंजयाने भारताच्या सहा गड्यांना बाद करत लंकेला विजयासाठीच्या आशा वाढवल्या पण धोनी आणि भुवनेश्वरने केलेल्या संयमी फलंदाजीच्या बळावर भारताने विजय मिळवला. ...
दुस-या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने विजयासाठी दिलेले 237 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची दाणादाण उडाली आहे. श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज अकिला धनंजयाने आपली जादू दाखवली ...