शरिया न्यायालयाच्या मौलवींनी सांगितले की, जेव्हा या महिलेने तलाक मागण्याचे कारण सांगितले तेव्हा मलादेखील धक्का बसला. मात्र, तलाकचे हे काही कारण असू शकत नाही, यामुळे तिचा अर्ज बाद ठरविला आहे. ...
या गाण्यावर तब्बल 62 वर्षे बंदी घालण्यात आली होती. आत्महत्यांच्या घटना रोखण्यासाठी हे गाणे रिकंपोझही करण्यात आले होते. मात्र, तरीही लोकांच्या आत्महत्यांचे सत्र थांबले नाही. यानंतर या गाण्यावर 1941 मध्ये बंदी घालण्यात आली. ही बंदी 2003 मध्ये हटवण्यात ...
तरुणाच्या आईने त्याच्या प्रेयसीला तू माझ्या मुलाची पाठ का सोडत नाहीस, असा सवाल केला. यावर प्रेयसीने टाळी एका हाताने वाजत नाही, तुमच्या मुलाला सांभाळून ठेवा, तो माझ्यासाठी मरायला तयार असेल तर मी पण त्याच्यासोबत जाणार, असे सांगितले. ...
तुम्ही असं कधी ऐकलं नसेल की, पाणीपुरी खाता खाता दुकानदारावर एखादी महिला किंवा तरूणी भाळली असेल. मात्र, अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये घडली. ...