स्वातंत्र्य चळवळ, सहकार चळवळ आणि नंतर आमदारकीच्या माध्यमातून निळवंडे धरणाला शासनाची परवानगी मिळवून कालव्यांचा प्रश्नही मार्गी लावणारे भाऊसाहेब थोरात सर्वांनाच माहिती आहेत़ मात्र, भाऊसाहेबांनी महागडी वीज स्वस्त करुन सर्वसामान्यांना, शेतकºयांना उपलब्ध ...
‘काँगे्रसवर अतिव निष्ठा असलेल्या चंद्रभान घोगरे पाटलांनी सत्तेचा मोह कधीच केला नाही’, अशा शब्दात दीर्घकाळ सत्तेवर असलेल्या आणि देशाच्या जडण-घडणीत ज्यांनी मोठे योगदान दिले, अशा शरद पवारांनाही ज्यांची स्तुती करण्याचा मोह आवरता आला नाही, असे व्यक्तिमत्त ...
बाळासाहेब विखे हे शेतक-यांच्या विहिरींवरील इंजिन दुरुस्तीचं काम करीत. ते फिटर होते शेतक-यांचे आणि पुढे समाजाचेही़ फिटर म्हणून शेतक-यांच्या वेदना त्यांनी जवळून पाहिल्या. म्हणूनच अगदी मंत्रीपदापर्यंत पोहोचूनही पायजमा, सदरा, डोक्यावर गांधी टोपी असा कार् ...
स्वातंत्र्य लढा, संयुक्त महाराष्टÑ चळवळ राबविणा-या कॉम्रेड दत्ता देशमुख यांनी १९४६ च्या प्रांतिक निवडणुकीत विजय मिळवून संगमनेर तालुक्याचे पहिले आमदार म्हणून तालुक्याच्या विकासाचा पाया घातला. १९६२ मध्ये दिल्लीला जाताना यशवंतराव चव्हाणांनी येरवडा जेलमध ...
श्रीरामपूरपासून फलटणपर्यंतच्या खंडकरी चळवळीचे कॉम्रेड पी़ बी़ कडू पाटील यांनी एकहाती नेतृत्व केले़ खंडकरी शेतकऱ्यांना न्याय मिळावा, म्हणून पदरमोड करुन त्यांनी न्यायालयीन लढा दिला़ पश्चिम महाराष्ट्रात कडू पाटील यांच्या मोटारसायकल भ्रमंतीची जोरदार चर्च ...
आमदार हा लोकांचे प्रश्न सोेडविण्यासाठी असतो़ सरकारचा पैसा स्वत:वर खर्च करण्यासाठी नाही, अशा परखड मताच्या कॉम्रेड बाळासाहेब नागवडे यांनी कधीही स्वत:च्या प्रवासावर, स्वत:च्या सुविधांसाठी सरकारी पैसा वापरला नाही़ आमदार असताना विधानसभेत जातानाही ते घरातू ...
आझाद हिंद सेनेला हातातील सोन्याच्या बांगड्या व रोख सहा हजार रुपये देऊन स्वातंत्र्यलढ्याला बळ देणारी रणरागिणी म्हणून हिराबाई भापकर यांचे नाव आदराने घेतले जाते. ज्यावेळी महिलांना घराबाहेर पडण्यासही मुभा नसायची, अशा संघर्षाच्या काळात त्यांनी १९४६ साली प ...