‘१९६५च्या भारत पाकिस्तान युद्धात पंजाब लगतच्या सरहद्दीवर झालेल्या घनघोर संघर्षात शहीद सैनिक कोंडाजी लक्ष्मण मालुंजकर यांना २ आॅक्टोबर १९६५ ला वीरगती प्राप्त झाली.’ ...
दोन वर्षापासून मिती क्रिएशन्सच्या वतीने आयोजित श्रावण महोत्सव या पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यंदाही राज्यस्तरावर विविध दहा शहरांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. ...
विटा : ‘ लोकमत’ विटा विभागीय कार्यालयाचा १२ वा वर्धापनदिन सोहळा शुक्रवारी उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनाचे औचित्य साधून येथील शिवप्रताप मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्यास उपस्थित राहून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार, ...