युध्दस्य कथा रम्या असे म्हटले जाते. त्या असतातही रम्य, थरारक, रोमांचक! पण त्यानंतर काय? देशासाठी प्राणांची आहुती दिलेल्या जवानांची समाजाला विस्मृती होते. असा समाज अस्वस्थ व अशांत होतो. विवेक हरवून बसतो. म्हणूनच शहिदांच्या स्मृती फक्त स्वातंत्र्यदिनाल ...
देशाच्या सीमांचे अहोरात्र रक्षण करताना बलिदान दिलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील शहीद जवानांच्या शौर्यकथा ‘लोकमत’ आपल्या ३१ व्या वर्धापन दिनानिमित्ताने वाचकांसमोर आणत आहे. ‘लोकमत’ने आपला वर्धापनदिन विशेषांक शहीद जवान व देशासाठी लढणाऱ्या सर्वच आजी-माजी सैनि ...