Mumbai Local : कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यामुळे आता राज्यातील जिल्ह्यांची पाच स्तरांमध्ये विभागणी करून अनलॉकला सुरुवात झाली आहे. कोरोनाचा धोका अद्यापही टळलेला नाही; परंतु आता लसीचे दोन डोस पूर्ण केल्याने कोरोनाबद्दलची भीती कमी झाली आहे, अशी ...
सर्व दुकान, रेस्टॉरंट, खाजगी कार्यालय (५० टक्के उपस्थिती) संध्याकाळी चार वाजेपर्यंत सुरु राहू शकतात. मात्र मॉल मल्टिप्लेक्स आणि नाट्यगृह बंदच राहणार आहेत. ...