मध्य रेल्वेच्या सध्या ९० टक्के फेऱ्या सुरू आहेत. फेऱ्या वाढविण्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही; पण प्रवासीसंख्या वाढल्यास रेल्वेच्या फेऱ्या वाढविण्यात येतील. त्यासाठी रेल्वे पूर्णपणे सज्ज आहे. ...
लोकलच्या प्रवासासाठी १५ ऑगस्टपासून देण्यात येणाऱ्या पाससाठी कोरोना लसीकरणाची पडताळणी केली जात आहे. पण, आरोग्य सेतूवर माहिती उपलब्ध असताना पडताळणीचा घाट का, असा सवाल प्रवासी विचारत आहेत. ...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग मुंबईत आता नियंत्रणात आला आहे. त्यामुळे लोकलसेवा सुरू करण्याची मागणी जोर धरत होती. त्यानुसार, लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना १५ ऑगस्टपासून रेल्वे प्रवास करता येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी क ...