वर्तमानकाळातील समाज हा जात, धर्म आणि परस्पर द्वेषाने पछाडलेला आहे. जाती-जातीच्या महासंघांनी आपापल्या जातीश्रेष्ठत्वाचे अजेंडे पुढे रेटत आहेत. महामानवांची वाटणी होत आहे. ...
इंग्रजी भाषेला आलेल्या आंत्यतिक महत्त्वामुळे प्रादेशिक भाषा आणि बोलीच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यासाठी मराठी भाषा सक्तीची केली गेली पाहिजे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक गो.तु.पाटील यांनी व्यक्त केले. ...
मोठ्या संमेलनाबरोबर ग्रामीण भागात अशी छोट्या-छोट्या स्वरुपाची साहित्य संमेलने भरविणे ही काळाची गरज आहे, अशा संमेलनातून सांस्कृतिक आणि साहित्यिक मेजवानी मिळाली असल्याची भावना या साहित्य संमेलनासाठी उपस्थित असलेल्या साहित्यप्रेमी, वाचकांनी व्यक्त केली. ...
पहिल्या राज्यस्तरीय तावडी बोली साहित्य संमेलनास रविवारी सकाळी ग्रंथ दिंडीने सुरुवात झाली. पालिका कार्यालयापासून निघालेल्या ग्रंथदिंडीत शालेय विद्यार्थी, शिक्षक, साहित्यिक उपस्थित होते. ...
राज्यातील साडेबारा हजारांपैकी साडेसात हजार सार्वजनिक ग्रंथालये शासकीय अनुदानाअभावी बंद पडली. जी ग्रंथालये सुरू आहेत ती तुटपुंज्या अनुदानावर कशी जगतील हा प्रश्न आहे. शासनाने ग्रंथालयाप्रमाणेच शेतकºयांचे दु:ख समजून घेऊन त्यांना मदतीचा हात दिला पाहिजे, ...
ग्रामगीतेतील विचार महिलांनी आत्मसात करून त्या विचारांनुसार वाटचाल करण्याची गरज आहे, तसेच राष्ट्रसंतांचे विचार मनामनात रुजविण्याची गरज असल्याचे मत सुहासिनी धोत्रे यांनी व्यक्त केले. ...
सखी माझी : या जगात ईश्वराने स्त्रीच्या रूपात करोडो सुंदर शिल्पेनिर्मिली आहेत; परंतु त्याने निर्मिलेल्या माझ्या सखीच्या हुरुपाचा ताजमहाल हा एकमेव आहे. ...