‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘बुक शेल्फ’ या सदरात रवींद्र मोराणकर हे ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी यांच्या ‘गोतावळा’ या पुस्तकाविषयी लिहिताहेत... ...
विंदांना 2006 साली 39 वा ज्ञानपिठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच त्यांना केशवसुत पुरस्कार, सोव्हिएट लँड नेहरु लिटररी अॅवॉर्ड, कबिर सन्मान असे अनेक पुरस्कार मिळाले होते. ...
मराठीचे ज्ञानपीठ पुरस्कारविजेते व श्रेष्ठ कवी विं.दा. करंदीकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आज सारा मराठी वाचक त्यांचे मन:पूर्वक स्मरण करून त्यांना आपली आदरांजली वाहणार आहे. ...
महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीतर्फे गुजराती भाषा व साहित्याच्या विकासासाठी कार्यरत साहित्यिकांना पुरस्कृत करण्याकरिता दरवर्षी हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येतो. ...
शब्दांचे सौंदर्य, शब्दांची प्रभावी रचना करून आंबेडकरी चळवळीत समर्पित भावनेने गीत प्रबोधनातून अशिक्षीत समाजात बाबासाहेबांचे विधायक विचार पोहचविले. त्यामुळे आंबेडकरी चळवळीच्या प्रतिभेचे महाकवी वामनदादा कर्डक असल्याचे प्रतिपादन स्थागुशाचे पोलीस निरीक्षक ...
बळ बोलीचे : नवे नवे शब्द एखादेवेळी शास्त्रांत कमी सापडतील. पण, समाजाच्या दैनंदिन जीवनामध्ये नव्या नव्या शब्दांचा पावसाळा मात्र सदोदित बरसणारा असतो. गावाकडचे लोक पुस्तकांचे आधार घेऊन कुठे बोलतात? ते रोजच्या व्यवहारातले बोलतात. व्यवहारातून बोलतात. त्या ...